Saturday, July 7, 2007




दिवस मावळता मावळता
आठवण तुझी अशी
येते की डोळयातील
अश्रुंची वेदना जाणवते
मनात...
पणं ह्या मनाच
काय करु मी तुच
सांग आता...
कारण...ह्या मनाला
दुःख जळन्याच नाही आहे
ह्या मनाला दुःख आहे
ते फ़क़्त एकट्याने
जळन्याचे आहे...
ह्या एकट्या जळन्यारया मनाला
संभाळता संभाळता जुन्या
काही आठवणी ही
जळत असतात...
काही जळलेल्या आठवणींची राख
जळत असलेल्या मनातील आगीला
सतत फ़ुंकर घालत असते...

(कल्पेश फोंन्डेकर)

No comments: